विदेशी नागरिकालाही भारतातील आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार ! – कोलकाता उच्च न्यायालय

भारतामध्ये रहाणार्‍या विदेशी नागरिकालाही भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. विदेशी नागरिक या कलमाच्या अंतर्गत भारतातील आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असा निर्णय कोलकाता न्यायालयाने दिला आहे.

सोलापूर येथे ऑनलाईन लॉटरी व्यवसायावर गुन्हे शाखेची धाड

येथे ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार व्यवसाय करणार्‍या ‘खेलो जीतो’, ‘फेअरडिल’ आणि ‘साई लकी कुपन’ या ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर सोलापूर गुन्हे शाखेने धाड टाकली.

जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांजणगाव (ता. शिरुर, जिल्हा पुणे) येथे ५ जणांवर गुन्हा नोंद

नागरिकांनो, जमावबंदीच्या आदेशाचे शतप्रतिशत पालन करा ! शासकीय सूचनांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.

मुंबई-पुणे येथून १८ सहस्र नागरिक लातूर येथील गावांमध्ये परतले

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही; मात्र मुंबई-पुणे येथून येणार्‍या नागरिकांनी गावात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नागठाणे (जिल्हा सातारा) ग्रामपंचायतीच्या वतीने बाहेरून आलेल्यांची थेट प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवणी

मुंबई आणि पुणे येथून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणार्‍यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने २२ सहस्रांहून अधिक नागरिकांची नोंदणी करून घेण्यात आली आहे….

तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘मूर्तीपूजा करणार्‍या देशांना अल्लाने उत्तर दिले !’

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना इसिसने एक परिपत्रक काढले आहे की, अल्लाने स्वत: निर्माण केलेल्या देशांमध्ये पुष्कळ मोठे संकट आणले आहे. मूर्तीपूजा करणार्‍या देशांना ही कठोर चेतावणी आहे.

सोलापूर येथे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची स्थापना 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्ह्यात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती स्थापन केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी

कोरोनाच्या जागतिक महामहारीमुळे जगभरातील सर्वच देशांना त्याचा फटका बसला असून या संकटातून तोडगा काढण्यासाठी आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत

जमावबंदीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. दिवसा ५, तर रात्री २ कर्मचारी आणि पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी यांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.