गोव्यात दिवसभरात १२७ नवीन कोरोनाबाधित
गोव्यात दिवसभरात १२७ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही.
गोव्यात दिवसभरात १२७ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही.
गोव्याने मागील ६० वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि याचे श्रेय यापूर्वी गोव्यात शासन करणार्या सर्व सरकारांना जाते, असे प्रतिपादन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोमंतकियांना गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहून हे करणे जनतेला अपेक्षित आहे !
कर्नाटक शासनाने गोहत्या बंदी विधेयक संमत केल्यामुळे गोव्यात गोमांसाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी चर्चसंस्थेशी निगडित ‘सामाजिक न्याय आणि शांती मंडळ’ यांनी केली आहे.
बसला एका मोठ्या अपघातातून वाचवणार्या श्री. यशवंतराव सूर्यवंशी यांना पेशवा विश्व माता फाऊंडेशनच्या वतीने नुकताच विश्व रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
डॉक्टरांनी याची निश्चिती करून घ्यावी की, त्यांनी लिहून दिलेली औषधे ही शासकीय मान्यताप्राप्त गोळ्या किंवा काढेच आहेत अन् ते कोरोना आजारासाठी नेहमीच्या उपचारांसमवेतच देण्यात येणारी अतिरिक्त औषधे उपाय म्हणून दिली जात आहेत.
अशा गोष्टीही जर न्यायालयाला सांगावे लागत असतील, तर प्रशासन, अग्नीशमनदल आणि सरकारी यंत्रणा काय कामाच्या ?
मडगाव, १९ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण आणि मोले वीजवहन प्रकल्प या महत्त्वाच्या प्रकल्पांना विरोध
अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !
गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !