पैडिमादुगू (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोरुटला जिल्ह्यातील पैडिमादुगू येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. या सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नागपूर येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आय.आय.एम्. संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन !

मिहान येथे आय.आय.एम्. संस्थेची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. ८ मे या दिवशी या इमारतीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

अन्न वाया जाऊ न देण्याचा धडा मुलांना शाळेत शिकवण्यात येणार !

‘अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे’, ही हिंदु धर्माने दिलेली शिकवण आहे. हिंदू हे विसरल्याने त्यांना त्याचे शिक्षण द्यावे लागते, हे हिंदूंना लज्जास्पद !

उत्तराखंडमधील हरिद्वारच्या धार्मिक स्थळांसमवेत ६ रेल्वेस्थानकांना बाँबने उडवण्याची ‘जैश-ए-महंमद’ची धमकी !

हिंदूंची धार्मिक स्थळे ही नेहमीच आतंकवादी संघटनांची लक्ष्य राहिली आहेत. हे उघड सत्य असतांना ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे ही शुद्ध थाप आहे, हे लक्षात घ्या !

डॉलरच्या रूपात भारतीय रुपयाने गाठला नीचांक !

बाजारात अमेरिकी चलनाचे मूल्य वधारल्याने भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले. एका डॉलरच्या तुलनेत ७७.४२ रुपयांपर्यंत भारतीय रुपया खाली घसरला होता.

शाहीनबाग (देहली) येथे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला स्थानिकांचा विरोध

अवैध बांधकाम करायचे आणि त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला विरोध करायचा, अशा कायदाद्रोह्यांवर कारवाई होणे आवश्यक !

केंद्र सरकार देशद्रोह कायद्याचा फेरविचार करणार !

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशद्रोहाच्या भारतीय दंड संहितेच्या कलम ‘१२४ अ’च्या वैधतेची तपासणी आणि पुनर्विचार केला जाईल.

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ११ वर्षांच्या मुलावर मदरशांत अनेक वेळा लैंगिक अत्याचार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘असनी’ चक्रीवादळामुळे बंगाल, ओडिशा आणि आंध्रप्रदेश राज्यांत वादळी पावसाची शक्यता

या वादळाचा फटका बिहार, झारखंड, सिक्कीम आणि आसाम या राज्यांनाही बसणार आहे.