China Patriotic Education: चीनमध्ये देशभक्तीपर शिक्षण देणारा कायदा लागू !
या कायद्याचे उद्देश ‘चीनला वैचारिकदृष्ट्या एकजूट करणे, सशक्त देश बनवणे आणि राष्ट्रीय पालट निर्माण करण्यासाठी एकत्र येणे’, हे आहेत.
या कायद्याचे उद्देश ‘चीनला वैचारिकदृष्ट्या एकजूट करणे, सशक्त देश बनवणे आणि राष्ट्रीय पालट निर्माण करण्यासाठी एकत्र येणे’, हे आहेत.
चीनच्या जिवावर उड्या मारणारा लिंबाएवढा लहानसा बेटांचा देश आपल्याला डोळे वटारून दाखवतो, हे भारताला सहन करण्याच्या पलीकडे आहे. भारताने यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहेत !
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची मान पुन्हा एकदा लज्जेने झुकली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात ‘जी-२०’ परिषदेला उपस्थित झाल्यानंतर परतीच्या प्रवासाच्या वेळी त्यांचे अधिकृत विमान नादुरुस्त झाले होते.
कॅनडामध्ये रहाणार्या पाकिस्तानमधील बलुच, सिंधी आणि पश्तून प्रांतातील नागरिकांकडून पाक सरकारच्या विरोधात ६ जानेवारीला निदर्शन केली. या नागरिकांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये सहस्रो बलुच नागरिकांना गायब करण्यात आले आहे.
इस्लामाबाद येथे अज्ञातांनी मौलाना मसूद उर रहमान उस्मानी याची गोळ्या झाडून हत्या केली. तो हिंदू आणि शिया मुसलमान यांच्या विरोधात तो विद्वेषी प्रसार करत होता.
भारतीय नौदल त्वरित सक्रीय होऊन केलेल्या कारवाईमुळे नौकेवरील १५ भारतियांसह २१ सदस्यांची सुटका करण्यात आली.
गोपीबाग भागात ५ जानेवारीच्या रात्री दंगलखोरांनी एका रेल्वेगाडीला लावलेल्या आगीमध्ये ५ जणांना मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.
गृहमंत्री खान यांनी हिंदूंवर अत्याचार करणार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून ‘भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत’, हे कृतीतून दाखवून दिले पाहिजे !
इस्रायलने प्रथम उत्तर गाझामध्ये रहाणार्या लोकांना आक्रमणांपासून वाचण्यासाठी दक्षिण गाझामध्ये जाण्यास सांगितले आणि नंतर दक्षिण गाझामध्येही आक्रमणे केली.
‘कॅनडा म्हणजे हिंदूंसाठी असुरक्षित देश’, असे आता भारताने घोषित केले पाहिजे आणि भारततियांना तेथे जाण्यास बंदी घातली पाहिजे !