पाकच्या भूलथापांवर विश्वास न ठेवता त्याचा निःपात आवश्यक !
पाक आर्थिक डबघाईला पोचल्यामुळे त्याने राष्ट्रीय धोरणात पालट करून ‘पाकिस्तान पुढील १०० वर्षे भारताशी शत्रुत्व ठेवणार नाही’, असे म्हटले आहे. असे असले, तरी काश्मीरवर मात्र त्याने त्याचा दावा कायम ठेवला आहे.