मिरज तालुक्यातील शिवकालीन वटवृक्ष वाचवण्यात यश

मिरज तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिराजवळ ४०० वर्षांपूर्वीचा म्हणजे शिवकालीन वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष तोडण्यात येणार होता. आराखड्यात पालट करून वृक्षाचे रक्षण होऊ शकते, असे निदर्शनास आले. त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सांगली महापालिका क्षेत्रात दळणवळण बंदीच्या पहाणीसाठी २३ पथके सिद्ध

सांगली महापालिका क्षेत्रात कडक दळणवळण बंदी चालू झाली आहे. ३० जुलैपर्यंत शहरातील बाजारपेठा, दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स बंद रहाणार आहेत. कडक कार्यवाहीसाठी महापालिकेची २३ पथके सिद्ध केल्याची माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे.

चिपळूण येथे मास्क न वापरणार्‍या २३६ जणांवर कारवाई : १ लाख १८ सहस्र रुपयांचा दंड वसूल

प्रशासनाने मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. येथील बाजारपेठेत विनामास्क फिरणारे आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणारे अशा २३६ जणांवर नगरपरिषदेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली.

बकरी ईद आणि शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने गुन्हा नोंद 

बकरी ईद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे

राज्यातील १२ आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

काँग्रेस आणि मगोप यांनी राज्यातील एकूण १२ आमदारांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या अपात्रका याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २४ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.

गुजरात उच्च न्यायालयाच्या कामकाजाची तुलना जुगाराच्या अड्डयाशी करणार्‍या अधिवक्त्यावर कारवाई

गुजरात उच्च न्यायालयाने येथील अधिवक्त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता यतिन ओझा यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी कारवाई करत त्यांची ज्येष्ठता रहित केली.

आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि मालवणमधील त्यांचे कार्यकर्ते यांचे कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि आमदार नाईक यांचे कार्यकर्ते यांच्या कोरोनाशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या.

कोरोनाच्या काळातही देशाचा विकास थांबला नाही ! – पंतप्रधान

मणिपूर येथे २३ जुलै या दिवशी केंद्र सरकारच्या ‘प्रत्येक घरी पाणी’, या योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून बोलत होते. ‘हा प्रकल्प म्हणजे रक्षाबंधनानिमित्त बहिणींना भेट आहे’, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

मेरठ येथे विवाहित हिंदु महिलेची तिच्या मुलीसह हत्या करून त्यांना घरात पुरणार्‍या शमशाद याला अटक

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

जर्मनीतील एका राज्यात शाळेमध्ये बुरखा घालण्यावर बंदी

युरोपमध्ये अनेक लोकशाहीप्रधान देशांत अशी बंदी घालण्यात आली आहे, तर भारतात ती का घातली जाऊ शकत नाही ?