गणेशोत्सव मद्यमुक्त झाला पहिजे ! – खासदार गिरीश बापट

देण्याची प्रवृत्ती असेल, तर समाज सुखी होईल, हे गणेशोत्सवातून शिकायला मिळते. गणेशोत्सव मंडळे समाजात क्रांती करतील, तसेच गणेशोत्सव हा मद्यमुक्त झाला पाहिजे. जागतिक पातळीवर गेलेला उत्सव खाली आणता कामा नये.

नागपूर येथे वीजचोरी उघडकीस आणणार्‍या महावितरण कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

नवीन पनवेलसह कळंबोली आणि करंजाडे क्षेत्रात २ दिवस पाणीपुरवठा बंद !

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने तातडीने मुख्य जलवाहिनी पालटण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नवीन पनवेलसह कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे या नोडमधील (क्षेत्रातील) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कोल्हापूर येथील लक्ष्मी मंदिरातील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे दागिने चोरीला !

हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिराच्या द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली.

अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक थांबवा ! – आमदार विजयकुमार देशमुख, भाजप

वर्षानुवर्षे श्री गणेशमूर्तींची विक्री, तसेच गौरींचे मुखवटे यांच्या विक्रीसाठी दुकानाच्या बाहेर व्यापारी ५ फुटांचा मंडप घालतात; मात्र महापालिका प्रशासन अनुमती देण्याच्या नावाखाली व्यापार्‍यांची अडवणूक करत आहे, हा प्रकार थांबायला हवा.

भूमी बळकावण्याच्या एका प्रकरणात केवळ ३४ दिवसांत भूमीची ‘म्युटेशन’ प्रक्रिया केली पूर्ण !

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी प्रमुख संशयित रॉयसन रॉड्रिग्स याला विशेष अन्वेषण पथकाने कह्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे.

कामोठे (नवी मुंबई) येथे सी.एन्.जी.मध्ये होणार्‍या भेसळीविरोधात मनसेची तक्रार !

या पंपावर इंधन भरण्यासाठी गेल्यावर एल्.पी.जी.युक्त सी.एन्.जी. भरला जात असल्याचे मनसेचे रायगड जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाटील यांच्या लक्षात आले.

संभाजीनगर येथील भोंदू बाबासाहेब शिंदे यांचा बंदोबस्त न केल्यास शिवसेना पद्धतीने उत्तर देणार ! – अंबादास दानवे, विधान परिषदेचे नेते

अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका आणि कुणाचे मूत्रपिंड खराब झालेल्या आजारांवर केवळ डोक्यावर हात ठेवून बरे करण्याचा दावा करणे चुकीचे आहे…

(म्हणे) ‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात !’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

भारतीय महिलांनी धार्मिकता जोपासतात, त्याप्रमाणे त्या अनेक क्षेत्रांत आघाडीवरही आहेत ! असे असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्‍या मंत्र्यांनी महिलांची क्षमा मागावी !

‘झोमॅटो’कडून हिंदूंची क्षमायाचना !

धर्म, देवता आदींच्या अवमानाविषयी भारतात कठोर कायदा नसल्यामुळे कुणालाच याचा धाक नाही. पाकिस्तानमध्ये अशा अवमानासाठी फाशीची शिक्षा दिली जाते. भारतात असे कधी होईल ?