INC Manifesto : (म्हणे) ‘३० लाख युवकांना नोकरी देणार !’ – काँग्रेस

काँग्रेसने या देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य केले. सत्तेत असतांना तिने बेरोजगारी का अल्प केली नाही ? त्यामुळे आता तिने काहीही देण्याचे आश्‍वासन दिले, तरी जनतेचा विश्‍वास तिने कायमचाच गमावल्याने जनता तिला घरचाच रस्ता दाखवणार !

उत्तरप्रदेश मदरसा मंडळ कायदा रहित करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

सर्वोच्च न्यायालयाने ‘उत्तरप्रदेश बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन अ‍ॅक्ट २०२४’ला घटनाविरोधी ठरवणार्‍या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

US Warn Israel : तात्काळ युद्ध थांबवा अन्यथा पाठिंबा देण्यावर विचार करू ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना दूरभाष !

‘जय श्रीराम’ न म्हणता ‘जय सीताराम’ म्हणा ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक

काँग्रेसवाले ‘जय सीताराम’ तरी म्हणण्याचे मान्य करतात, हेही नसे थोडके !

Maldives India Relation : (म्हणे) ‘भारत मालदीवचा चांगला मित्र आहे !’ – मालदीवचे अर्थमंत्री महंमद शफीक

मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पर्यटकांच्या संख्येत भारत अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘कच्चाथीवू बेटावरील भारताचा दावा निराधार !’ – डगलस देवानंद, श्रीलंकेचे मत्स्यपालन मंत्री

कच्चाथीवूवरून याआधी श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही असेच वक्तव्य केले होते. मुळात माहिती अधिकार कायद्याच्या खाली कच्चाथीवू बेट हे काँग्रेसने कोणत्याही परताव्याविना श्रीलंकेला देऊ केल्याची माहिती मिळाली होती. याविषयी करार झाल्याचा इतिहास असतांना श्रीलंकेने तो नाकारणे, हे हास्यास्पद होय !

पुणे येथे धर्मांधांनी केलेल्या मारहाणीमध्ये हिंदु महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू !

हिंदूबहुल देशांत धर्मांधांचा वाढता उद्दामपणा जाणा ! जाणीवपूर्वक केलेल्या मारहाणीमागची धर्मांधांची द्वेषपूर्ण मानसिकता ही धोक्याची घंटा ! या धर्मांधांवर बालहत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे !

Executed By Lethal Injection : अमेरिकेत भारतियाची हत्या करणार्‍या गुन्हेगाराला विषारी इंजेक्शनाद्वारे देण्यात आला मृत्यूदंड !

४१ वर्षीय मायकल ड्वेन स्मिथ याने वर्ष २००२ मध्ये २४ वर्षीय शरथ पुल्लुरू या भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या केली होती.

दीड सहस्रांहून अधिक सरकारी कर्मचार्‍यांनी शिधावाटप केंद्रांतील धान्य चोरले !

जनतेसाठी असलेले धान्य हडप करणार्‍या अशा सरकारी कर्मचार्‍यांमुळेच सरकारच्या योजना गरिबांपर्यंत पोचण्यास अडथळे येतात. या कर्मचार्‍यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

S Jaishankar To UN : आम्हाला निवडणुका कशा घ्याव्यात ?, हे सांगण्यासाठी कोणत्याही जागतिक संस्थेची आवश्यकता नाही !

भारतातील निवडणुकांवर विधान करणार्‍या संयुक्त राष्ट्रांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले !