पक्षांतर्गत बंडाळीची चिन्हे शमवण्यासाठी शरद पवार यांनी केलेले नाटक होते ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना

शरद पवार यांनी त्यांच्या त्यागपत्राचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकाराला ‘राष्ट्रवादी नाट्य’ संबोधले आहे.

पूर्णवेळ ग्रामसेवकाच्या मागणीसाठी मसूर (जिल्हा सातारा) ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडून टाळे !

ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा, या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांनी ग्रामपंचायतीला टाळे लावण्याची चेतावणी जिल्हा प्रशासनाला दिली होती.

तोरणागडाच्या (पुणे) तटबंदीखाली ३ शिवकालीन गुहा सापडल्या !

वेल्हे तालुक्यातील तोरणागडाच्या तटबंदी खाली मेटपिलावरे मार्गांकडून बुधला माचीकडे आडबाजूला ३ शिवकालीन गुहा उजेडात आल्या आहेत.

द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामी विचारसरणीच्या धोक्यांपासून सावध करणारा ! – नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स

कुठे ‘द केरल स्टोरी’ची दाहकता लक्षात घेणारे युरोपातील संवेदनशील राजकारणी, तर कुठे निवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘लव्ह जिहाद’चे संकट नाकारणारे भारतातील नतद्रष्ट निधर्मी राजकारणी !

आद्यशंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने करवीरपिठाच्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण !

धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणार्‍या, तसेच विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या मान्यवरांना करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

कोल्हापूर येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा पार पडला !

संध्यामठ, छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील श्री दत्त प्रसन्न तरुण मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार सोहळा ३ मे या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट ‘इस्लामिक स्टेट’वर आहे, याला विरोध करणारे आतंकवादी आहेत ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामिक स्टेटविना कुणालाही वाईट किंवा चुकीचे म्हणत नाही, असे देशातील सर्वांत उत्तरदायी संस्था असणारे उच्च न्यायालय असे म्हणत असेल, तर त्याचे म्हणणे बरोबर आहे. इस्लामिक स्टेट ही आतंकवादी संघटना आहे.

‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ पुस्‍तकाचा पुणे येथे प्रकाशन सोहळा !

नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍यांनंतर हिंदुत्‍वनिष्‍ठांचे अटकसत्र, भरकटून टाकण्‍यात आलेले अन्‍वेषण यांविषयी आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या तथ्‍यांवर सुप्रसिद्ध डॉ. अमित थडानी यांनी वस्‍तूनिष्‍ठ, निष्‍पक्षपाती आणि सडेतोड लिखाण ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ या पुस्‍तका केले आहे. 

मालाड (मुंबई) येथे महिलेची ७ लाख १६ सहस्र रुपयांची फसवणूक !

लोकहो, अनोळखी लोकांच्या सांगण्यावरून ऑनलाईन माध्यमांमध्ये पैसे गुंतवू नका !

सर्वांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यास वर्ष २०४७ मध्ये भारत विश्वगुरुपदी विराजमान होईल ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

त्याग, सर्वस्व समर्पण म्हणजे हिंदु धर्म ! हिंदु धर्म अनादी काळापासून जोडण्याचे काम करत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना प्रत्येक भारतियाच्या कायम मनात आहे. सध्या सगळीकडे वाचन अल्प होत आहे. सर्वत्र ‘डिजिटलायझेशन’ झाले आहे, असे सांगितले जात आहे; परंतु ते चुकीचे आहे.