‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्‍हे मागे घेण्‍यासाठी १५ गावांनी बंद पाळत काढला जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

सांगली जिल्‍ह्यातील मिरज तालुक्‍यामधील बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या नावाने उभारल्‍या जात असलेल्‍या कमानीचे खांब पाडल्‍याच्‍या प्रकरणी सरपंच, उपसरपंच यांसह तिघांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत.

टिपू सुलतानवरील ‘टिपू’ चित्रपट बनवणे रहित !

‘टिपू सुलतानविषयी जे आतापर्यंत सांगण्‍यात आले होते, त्‍याची दुसरीबाजू या चित्रपटात दाखवण्‍यात येणार आहेत’, असे सिंह यांनी म्‍हटले होते

‘ऑनलाईन गेम’च्‍या विरोधात नाशिक येथे अनोखे आंदोलन !

देवाने खेळाडू, तसेच अभिनेते यांना पुष्‍कळ धन दिलेले असूनही ते अशा खेळाचे विज्ञापन करून आमच्‍या पिढीला दूषित करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. त्‍यासाठी या आंदोलनाच्‍या माध्‍यमातून भीक मागून ती भीक अभिनेता अजय देवगणला पाठवण्‍यात येणार आहे

अवैध व्‍यवसायांमध्‍ये कुणालाही पाठीशी घालणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

ज्‍या खेळांमुळे तरुण पिढी वाईट मार्गाला जाऊ शकते अशा खेळांची अथवा गुटख्‍यासारख्‍या पदार्थांचे विज्ञापन करावे का ? याविषयी प्रसिद्ध व्‍यक्‍तिमत्त्वांनी विचार करावा, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.

जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्‍याचे प्रकार खपवून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

हिंदूंच्‍या मंदिरांमधील धर्मांधांचा हैदोस खपवून घेतला जाणार नाही, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?

‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणण्‍यास विरोध करणारे आमदार अबु आझमी यांचे सदस्‍यत्‍व त्‍वरित रहित करा ! – सकल हिंदू समाजाचे निवेदन

‘वन्‍दे मातरम्’ या मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतीकारकांनी भारताच्‍या स्‍वातंत्र्य संग्रामात सर्वस्‍वाचे बलीदान दिले. असे असतांना महाराष्‍ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत ‘जगात कुणापुढेही मस्‍तक झुकवण्‍यास इस्‍लाम अनुमती देत नाही.

खड्ड्यांना उत्तरदायी ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करा !

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्र असलेल्‍या कल्‍याण, डोंबिवली, ठाकुर्ली, अंबिवली, टिटवाळा या परिसरांतील रस्‍त्‍यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे वाहनचालक आणि नागरिक यांना त्‍यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे.

चिपळूण येथील पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांना ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार प्रदान

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सह्याद्री वाहिनीशी संवाद साधतांना श्री. धीरज वाटेकर यांनी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पर्यावरणनीती आजही मार्गदर्शक, असल्याचे नमूद केले.

अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीविषयी दक्ष रहावे.

गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांना सतत विशेष सुरक्षाव्यवस्था द्यावी !

हिंदु सकल समाजाची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी -मणीपूर आणि देशभरामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात ठोस कारवाई करा !