गोहत्या थांबवण्यासाठी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करू नयेत, या मागण्यांसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.