कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या चोर्‍या आणि घरफोड्या यांमुळे नागरिक त्रस्त !

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही मासांपासून सोनसाखळी चोरी आणि घरफोडी यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार होत आहेत. त्यामुळे ‘पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारीवर वचक बसवावा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागपूर येथील मोकळ्या जागेवरील कचरा उचलण्याचा व्यय मालकांकडून वसूल करणार

भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणार्‍यांना, तसेच घाण करणार्‍या पाळीव कुत्र्यांच्या मालकांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आता शहरातील मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा उचलण्याचा व्यय संबंधित भूखंड मालकांकडून वसूल केला जाणार आहे. 

कल्याण येथील वालधुनी नदीत रासायनिक द्रव्य सोडणारा मुसलमान पोलिसांच्या कह्यात

कल्याण येथील वालधुनी नदीपात्रात रासायनिक द्रव्य सोडणारा टँकरचालक नजीर मोहम्मद शमीउल्ला अन्सारी याला पोलिसांनी कह्यात घेतले आणि टँकर जप्त केला आहे. रासायनिक द्रव्ये असलेला टँकर रात्री २ वाजता नदीपात्रात रिता केला जात असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींना मिळाली. 

भिवंडीतील शैक्षणिक संस्थाचालकाला ठार मारण्याची धमकी देणार्‍या दोघांना अटक !

भिवंडी येथील शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची महानगरपालिकेत तक्रार करण्याची, तसेच ठार मारण्याची धमकी देत एका शैक्षणिक संस्थाचालकाकडून १ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. 

(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे !’

राहुल गांधी यांच्या या विद्वेषी विधानावरून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा आहे कि ‘भारत तोडो’ यात्रा आहे ? हे कुणीही सांगेल ! राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या अशा यात्रांवर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे !

राहुल गांधी यांना अटक करा ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खोटा आरोप करणार्‍या राहुल गांधी यांना अटक व्हावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी सरकारकडे केली.

इंदिरा गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘धाडसी’ असा उल्लेख !

इंदिरा गांधी यांच्या या पत्राविषयी राहुल गांधी यांना काय म्हणायचे आहे ?

हिंदुद्वेषी वीर दास याच्या मुंबईतील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांचा विरोध !

वेळोवेळी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणारा हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास याच्या मुंबईमधील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पुण्यात आक्रोश सभा

यासह वासनांध नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी सरकारवर वैध मार्गांनी दबाव आणला पाहिजे !

नागपूर येथील गुंड अक्कू यादव याच्या हत्येमागे नक्षलवादी प्रेरणा !

नक्षलवाद्यांच्या श्रद्धांजली पत्रकातून खुलासा !