गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित !
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खादारांकडून करण्यात आल्याने त्याला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खादारांकडून करण्यात आल्याने त्याला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी येथे ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये (परिषदमध्ये) बोलतांना दिली. न्यायालयातील प्रलंबित दावे आणि न्यायालयाला मिळणार्या सुट्या, यांविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. त्यावर ते बोलत होते.
‘काँग्रेसच्या लोकांमध्ये देशद्रोह इतका ठासून भरला आहे की, त्यांना विदेशात जाऊन देशाचा अवमान करणे, हाही देशद्रोह वाटत नाही’, हे यावरून लक्षात येते !
भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.
मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर भारतातील नॉर्वेचे राजदूत हंस जेकब फ्रेडनलिंड यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ‘ही केवळ काल्पनिक कथा आहे. या चित्रपटात नॉर्वेच्या प्रशासनाशी संबंधित गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत.
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, सध्या दोन्ही देशांचे सैनिक काही भागांतून माघारी फिरले आहेत आणि काही सूत्रांवर चर्चाही चालू आहे.
महिलांच्या संघटना, महिला आयोग, मानवाधिकार संघटना अशा घटनांत कधी मुसलमान महिलांना साहाय्य करण्यासाठी पुढे येतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !
प्रतिवर्षी अशा घटनांमध्ये वाढच होत असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.
पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय अमृतपाल याचा हत्यार म्हणून वापर करत आहे; मात्र ती कायमस्वरूपी त्याचा वापर करणार नाही.
सॅनिटरी पॅड्सवर देवतांची चित्रे छापल्याच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी ‘मासूम सवाल’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रविष्ट केलेली याचिका सर्वाेच्च न्यायालयाने नुकतीच निकाली काढली.