
१. श्री. महेश चिदानंद हंप्पनावर, मु.पो. भोज, ता. निपाणी, जिल्हा बेळगाव
अ. ‘मला ‘हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली.
आ. मला ‘स्वतःमध्ये किती पालट केला पाहिजे ? आणि संस्कार कसे असले पाहिजेत ?’, याविषयी पुष्कळ माहिती समजली.’
(१७.११.२०२३)
२. सौ. राजश्री अशोक काकडे, भोज, ता. चिकोडी, जिल्हा बेळगाव.
अ. ‘आश्रमात साधना करणार्या साधकांना पाहून मला वाटले, ‘मी काही देवतांच्या समवेत आहे.’
आ. ‘माझ्याकडून काही चूक झाल्यास प्रायश्चित्त काय घ्यायचे ? आणि साधना कशी करायची ?’, याविषयी माझ्या लक्षात आले.’
(१७.११.२०२३)
३. श्री. दीपक द. पंडीत, कांजूरमार्ग, मुंबई
अ. ‘मी आश्रम पाहिल्यानंतर ‘जागृत मंदिरात आले आहे’, असे मला वाटले. आश्रमातील सगळी रचना आणि स्वच्छता सुंदर आहे.
आ. आश्रमात सकारात्मक लहरी पुष्कळ प्रमाणात आहेत.
इ. आश्रमातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्यावर तेज आहे.
ई. सर्वांमध्ये देण्याची वृत्ती आहे.’
(४.१२.२०२३)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !