वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते; पण ते कधीतरी बाहेर येईल. बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेमुळे इंग्रज घाबरून गेले. गांधीजींच्या अहिंसेमुळे ब्रिटीश भारतीय सेनेवर काही फरक पडणार नव्हता. भारतावरची सत्ता भारतीय सेनेविना दुसरे कुणीच काबीज करू शकणार नव्हते. ते काम सुभाषचंद्रांनी केले; म्हणून ब्रिटनने भारत सोडला.
ब्रिटनने भारत सोडण्याचे कारण !
नूतन लेख
- प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने राष्ट्रहितार्थ मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य !
- संपादकीय : नेपाळची दादागिरी !
- Adani Group Philippines Port:अदानी समूह फिलिपिन्समधील बंदर विकसित करणार !
- Reports On Pesticides Baseless:१० पट अधिक कीटकनाशकांची अनुमती देण्याची सर्व वृत्ते निराधार !
- Trudeau On Nijjar Murder:(म्हणे) ‘कॅनडा कायद्याचे राज्य असलेला देश !’ – पंतप्रधान ट्रुडो
- BBC Fake News: अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याविषयी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अटक केल्याचे निराधार वृत्त प्रसारित !