‘सुदानमधील संघर्ष अल्प होत नसल्याने तेथील भारतियांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. सुदानमध्ये अडकलेल्या भारतियांसाठी केंद्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. देशात एकूण ४ सहस्र भारतीय आहेत. त्यांपैकी १ सहस्र २०० जण अनेक वर्षांपासून तेथे स्थायिक आहेत.’ (१९.४.२०२३)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > सुदानमधील भारतीय दूतावास स्वतः सतर्कता बाळगतो का ?
सुदानमधील भारतीय दूतावास स्वतः सतर्कता बाळगतो का ?
नूतन लेख
- ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होणार्या देशाला कोणतीही लाचारी रहात नाही !
- चांगली वेळ, चांगली व्यक्ती आणि चांगले कार्य
- भगवद्राज्यात पोचलो, तर अप्राप्य असे काहीही रहाणार नाही !
- आद्यशंकराचार्य जयंती
- अध्यात्मशून्य जीवनामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक अशांती, घोर निराशा इत्यादी विकृतींनी घर केलेले असणे
- मतदानाच्या वेळी मतदारांना उन्हाळ्यामुळे लिंबूपाणी आणि शीतपेय देण्याचा खर्च व्हायला नको; म्हणून इतर काळात मतदान का घेत नाही ?