
पाटलीपुत्र – राज्यातील सासाराम आणि बिहारशरीफ येथी दंगलखोर मोकाट फिरत आहेत. वर्ष २०२५ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा जर भाजप राज्यात सत्तेत आला, तर या दंगलखोरांना उलटे टांगले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले. ते बिहारच्या २ दिवसांच्या दौर्यावर आहेत. बिहारमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकींनंतर धर्मांधांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला. त्या पार्श्वभूमीवर नवादा येथे आयोजित सभेत शहा यांनी हे वक्तव्य केले.
ते पुढे म्हणाले की, पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारला भाजप उखडून फेकून देईल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या जंगलराज देणार्या पक्षासमवेत युती केली. जंगलराज देणारा पक्ष बिहारमध्ये कधी शांती आणू शकेल का ? नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी लांगूलचालनाचे राजकारण केले. यामुळे आतंकवाद फोफावला.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !