‘जर तुम्ही १४ ऑगस्ट १९४७ पर्यंतचा इतिहास वाचला, तर एक महापुरुष जन्माला येतो, तो संपेपर्यंत दुसरा महापुरुष जन्माला येतो. शंकराचार्य जन्माला आले, मग ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले, मग समर्थ रामदासस्वामी जन्माला आले, त्यानंतर संत तुकाराम महाराज जन्माला आले. त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. पेशवे जन्माला आले, तात्या टोपे जन्माला आले. झाशीची राणी, त्यानंतर चापेकर बंधू जन्माला आले, सावरकर, टिळक जन्माला आले. अशातच १५ ऑगस्ट १९४७ आले आणि त्यानंतर महापुरुष जन्माला येणे बंद झाले’, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी ट्विटरवर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये केले आहे.’ (१४.१.२०२३)
हे भारताला लज्जास्पद !
नूतन लेख
- ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !
- एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
- Samudra Manthan : समुद्रमंथनातील ‘वासुकी’ सापाच्या इतिहासावर विज्ञानाचा शिक्का !
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- Coco Islands Row : नेहरूंनी म्यानमारला भेट दिलेले ‘कोको’ बेट चीन वापरत आहे !