
नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – शेतकर्यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे. भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्यात येतील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. आमदार दीपक चव्हाण यांनी पावसामुळे हानी झालेल्या पिकांना हानी भरपाई मिळावी, यासाठी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री देसाई यांनी उत्तर दिले.
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
श्री कटमगाळदादा देवाकडे गार्हाणे घालून फर्मागुडी येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ला काही जणांचा विरोध
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांवर कारवाई होणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री