नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – शेतकर्यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे. भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्यात येतील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. आमदार दीपक चव्हाण यांनी पावसामुळे हानी झालेल्या पिकांना हानी भरपाई मिळावी, यासाठी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री देसाई यांनी उत्तर दिले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई पंचनामे’ करणार ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र
भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई पंचनामे’ करणार ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र
नूतन लेख
- पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
- पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !
- संपूर्ण जगाला तारणार्या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा
- महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !
- भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला