देशाची अपकीर्ती करणार्‍यांनी देशात राहूच नये !

फलक प्रसिद्धीकरता

भारत हा मुसलमानांनी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्‍या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांनी केले आहे.