सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी पिऊ नये !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९०

वैद्य मेघराज पराडकर

‘जगात ७० टक्के पाणीच आहे. पाणी हे जीवन आहे’, असे असले, तरी चूल पेट घेत असतांना तिच्यात तांब्याभर पाणी ओतले, तर काय स्थिती होईल ? सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी प्यायल्याने जठराग्नीच्या (पचनशक्तीच्या) संदर्भात असेच होत असते. त्यामुळे सकाळी तहान लागेल तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०२२)