जालना – भरधाव आयशर आणि ॲपे रिक्शा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात रिक्शातील ५ जण जागीच ठार झाले आहेत, तर २ जण गंभीर घायाळ झाले आहेत. जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा गावाजवळ १७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. परवीन शहा, आलिया शहा मुस्कान शह, कैफ शहा आणि मनीषा तिरुख अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असून पोलीस आणि ग्रामस्थ यांनी घायाळ झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > जालना येथे आयशर-रिक्शाच्या भीषण अपघातात ५ ठार, २ घायाळ !
जालना येथे आयशर-रिक्शाच्या भीषण अपघातात ५ ठार, २ घायाळ !
नूतन लेख
- श्रीमंत छत्रपती शाहू यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे केले घोषित !
- सांगली, कोल्हापूर येथे अवेळी पाऊस !
- मुंबईत भ्रमणभाष चोरणार्या दोन सराईत चोरांना अटक !
- रांजणगाव (पुणे) येथे घरफोड्या करणार्या २ धर्मांधांना अटक !
- पिंपरी (पुणे) शहरातील विज्ञापन फलकांमुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्यास फलक मालकाचे दायित्व !
- अमळनेर येथे श्री पेडकाईमाता आणि सप्तशृंगीमाता मंदिरांच्या जीर्णोद्धारानिमित्त विशेष पूजा !