कुठे नोबेल पारितोषिक मिळवणारे, तर कुठे ऋषिमुनी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

यासंदर्भात बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकिऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’

– सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. आठवले