महाराष्ट्रात पोलीस विभागाच्या खालोखाल महसूल विभाग लाचखोरीत वरच्या स्थानी आहे. मागील १२ वर्षांत महसूल विभागामध्ये एकूण २ सहस्र ९९८ जण लाच घेतांना पकडले गेले. या आकडेवारीनुसार महसूल विभागातही प्रत्येक मासाला लाचखोरीची २० प्रकरणे घडत आहेत. ग्रामीण भागांशी जोडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सरकारी नोकरही लाच घेण्यात अग्रणी आहेत. पंचायत समित्यांमध्ये प्रतिवर्षी ९५, महानगरपालिकांमध्ये ६२, तर जिल्हा परिषदांमध्ये प्रतिवर्षी ४२ लाचखोरीची प्रकरणे उघड होत आहेत. महावितरणमध्ये प्रतिवर्षी ६२, आरोग्य २९, वन २६, तर शिक्षण विभागात प्रतिवर्षी ३८ लाचखोरीच्या प्रकरणांची सरासरी आहे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांंमधील लाचखोरीची प्रकरणे !
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांंमधील लाचखोरीची प्रकरणे !
नूतन लेख
- महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल माखीजा यांच्यावर आक्रमण
- Stone Pelting Ramnavami:देवपूर (जिल्हा धुळे) येथे रामनवमीच्या मिरणुकीवर धर्मांधांची दगडफेक आणि हिंदूंना मारहाण !
- Hizbullah Attacks Israel:इस्रायलच्या इमारतीवर हिजबुल्लाचे आक्रमण : ११ घायाळ !
- Ram Navami Attack Bokaro: बोकारो (झारखंड) येथे मशिदीजवळ रामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण : १२ जण घायाळ
- मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांचे हात भ्रष्टाचारात गुंतल्याचा अहवाल !
- Telangana Christian School Controversy : तेलंगाणा येथील मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना भगवे कपडे घालून येण्यापासून रोखल्याने शाळेची तोडफोड !