|

नाशिक – जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख श्रीराम खंडेराव उपाख्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्यावर ५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वामी समर्थ केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी हे आरोप केले आहेत. या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘श्री. अण्णासाहेब मोरे यांनी अध्यात्माच्या नावाखाली भाविकांचे आर्थिक शोषण केले असून त्याची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठात अध्यात्माच्या नावाखाली जादूटोणा, करणी, चमत्कार आणि भोंदूगिरी यांचे प्रकार भक्तांच्या मनावर बिंबवले जात आहेत. धार्मिक श्रद्धा आणि अज्ञान यांच्या नावाखाली भाविकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या केंद्रावर कठोर कारवाई करावी.
संपादकीय भुमीका
|
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर