
मुंबई – राज्यसभेच्या ५७ जागांची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. २१ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत या जागांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे.
यामध्ये भाजपचे पियुष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे, काँग्रेसचे पी. चिदंबरम् आणि शिवसेनेचे संजय राऊत यांचा समावेश आहे. १० जून २०२२ या दिवशी या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !