श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमणाचे प्रकरण
हिंदूंची मिरवणूक काढली जात असतांना पोलिसांनी त्याला संरक्षण का दिले नाही, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे ! तसेच या निष्काळजीपणाला उत्तरदायी असणार्यांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे ! – संपादक

खरगोन (मध्यप्रदेश) – येथे श्रीरामनवमीच्या दिवशी मुसलमानबहुल भागातून मिरवणूक जात असतांना त्यावर आक्रमण करण्यात आले होते. याचे विविध ‘सीसीटीव्हीज’चे चित्रीकरण आता समोर आले आहे. यात धर्मांधांनी शहरात कसा गोंधळ घातला, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. येथे पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नव्हता, हेही दिसून आले आहे. पोलीस वेळेवर पोचले असते, तर धर्मांधांवर नियंत्रण मिळवता आले असते.
गोशाळा मार्गावरील शीतलामाता मंदिराजवळ धर्मांधांचा जमाव होता. तेव्हा मंदिराच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस काठी घेऊन उभा होता, असे या व्हिडिओजमध्ये दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असतांनासुद्धा तेथील पोलीस अधिकार्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली नाही. धर्मांधांनी शीतलामाता मंदिर आणि त्याच्या जवळच्या हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे चालूच ठेवले; पण तरी पोलीस अधिकारी काही करू शकले नाहीत.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय