एवढे अर्ज प्रलंबित ठेवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! एकातरी क्षेत्रात प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद आहे का ?

‘वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.’