कोल्हापूर, १३ ऑक्टोबर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले काही मास महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात (कर्नाटक) प्रवेश करतांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. १४ ऑक्टोबरपासून ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच सीमाभागात कोगनोळी नाक्याजवळ लावण्यात आलेले ‘बॅरिकेड्स’ काढून टाकण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी रस्ते खुले होणार आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात जातांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी आता बंधनकारक नाही !
महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात जातांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी आता बंधनकारक नाही !
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती
- जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !
- अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश
- उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !
- मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर २ महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश !