
नवी देहली – सध्या राज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. केंद्र सरकारने महसुलीद्वारे मिळालेला पैसा मोठ्या प्रमाणात स्वतःकडे ठेवला आहे. केंद्र सरकार पैसे खर्च करण्यास टाळाटाळ करत आहे. हा पैसा केंद्र सरकारकडून राज्यांसमवेत वाटून घेतला जात नाही, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलत होते. अर्थव्यवस्थेचा लोकांवर होणार्या परिणामांविषयी राजन म्हणाले की, अगदीच कठीण परिस्थितीमध्ये भारतातील लोक कुटुंबाकडील सोने तारण ठेवतात. अशा पद्धतीने सोने तारण ठेवण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे.
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !