
नवी देहली – सध्या राज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. केंद्र सरकारने महसुलीद्वारे मिळालेला पैसा मोठ्या प्रमाणात स्वतःकडे ठेवला आहे. केंद्र सरकार पैसे खर्च करण्यास टाळाटाळ करत आहे. हा पैसा केंद्र सरकारकडून राज्यांसमवेत वाटून घेतला जात नाही, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलत होते. अर्थव्यवस्थेचा लोकांवर होणार्या परिणामांविषयी राजन म्हणाले की, अगदीच कठीण परिस्थितीमध्ये भारतातील लोक कुटुंबाकडील सोने तारण ठेवतात. अशा पद्धतीने सोने तारण ठेवण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी