
मुंबई – पूरस्थितीनंतर पुनर्बांधणीसाठी ३ सहस्र कोटी रुपये आणि सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७ सहस्र कोटी असे १० सहस्र कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष साहाय्य केवळ १ सहस्र ५०० कोटी रुपये इतकेच दिसून येते. शेतकर्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला प्रथमदर्शीतरी कोणतेही साहाय्य केल्याचे दिसून येत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. २ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ११ सहस्र ५०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित करण्यात आले. त्याविषयी फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !