
मुंबई – पूरस्थितीनंतर पुनर्बांधणीसाठी ३ सहस्र कोटी रुपये आणि सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७ सहस्र कोटी असे १० सहस्र कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष साहाय्य केवळ १ सहस्र ५०० कोटी रुपये इतकेच दिसून येते. शेतकर्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला प्रथमदर्शीतरी कोणतेही साहाय्य केल्याचे दिसून येत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. २ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ११ सहस्र ५०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित करण्यात आले. त्याविषयी फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’