वॉशिंग्टन/नवी देहली – भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. यावरून आपल्याला लक्षात येते की, आपणही या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्या, तर कोरोनावर मात करू शकतो. लशीचा प्रभाव वाढल्यानंतर आपण आणखीही चांगल्या परिणामांची आशा करू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेेचे डॉ. ट्रेडोस घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असले, तरी उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. हे प्रमाण आता १.४० टक्क्यांवर आले आहे. या संसर्गातून १ कोटी ४ लाख ९६ सहस्र लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.१६ टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट होऊन तो १.४३ टक्के झाला आहे.
सनातन प्रभात > Location > उत्तर अमेरिका > भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळवले ! – जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळवले ! – जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
नूतन लेख
- ‘आर्.टी.ई.’च्या अंतर्गत बेळगाव जिल्ह्यात ४० शाळा पात्र : एकाही इंग्रजी शाळेचा समावेश नाही !
- रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट
- देशाला सुरक्षित आणि विकसित कोण करू शकतो ? याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव !
- राहुल कळंबटे यांनी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला मिळाला देशात चौथा क्रमांक
- China Tibetan Army:चीन तिबेटी तरुणांना सैन्यात भरती करून त्यांना भारताच्या विरोधातील युद्धात उतरवणार !