
कोल्हापूर – यापुढील काळात दुचाकी वाहनांना आरसा नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कागदपत्रे, विमा पॉलिसीसह वाहनांना आरसे बंधनकारक आहेत. सध्या वाहनांच्या संख्येत विक्रमी संख्येने वाढ होत आहे. महाविद्यालयीन तरुण गाडी चांगली दिसावी म्हणून आरसा काढून टाकतात. अशांना आता लगाम बसणार आहे. विना विमापॉलिसी वाहन चालवल्यास चालक आणि मालक अशा दोघांसाठी प्रत्येक २ सहस्र रुपये दंड आकारण्यात येत आहे. जिल्ह्यात दुचाकींची संख्या साधारणत: १२ लाख असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आता कडक कारवाई करण्यात येत आहे.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !