न्यायालयांच्या समस्या चिंताजनक !
न्यायालयाच्या इमारतींकडे दुर्लक्ष करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग जनतेच्या समस्या किती गांभीर्याने बघत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !
न्यायालयाच्या इमारतींकडे दुर्लक्ष करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग जनतेच्या समस्या किती गांभीर्याने बघत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !
राजकारण्यांच्या आणि नागरिकांच्या फुटीरतावादी वक्तव्यांकडे दुर्लक्ष, हे भविष्यात भारताला फुटीरतेकडे घेऊन जाणारे !
सत्ता, स्वार्थ आणि मते यांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणे, हा काँग्रेसचा आजवरचा इतिहास !
साम्यवादी चीन आणि नेपाळ यांच्याकडून सातत्याने होणार्या आगळिकीला भारताने धडक कारवाई करून प्रत्युत्तर देणे आवश्यक !
रोहित वेमुला याला दलित ठरवून केलेली हिंदूंची अपकीर्ती, हे हिंदु आतंकवादाप्रमाणेच काँग्रेसने रचलेले षड्यंत्र !
भारताची करता येईल तितकी अपकीर्ती करून भारताच्या कथित दुःस्थितीस सत्ताधारी भाजप कसा उत्तरदायी आहे ?, हे सांगणे. दुर्दैव म्हणजे भारतातील काही लोकही या टूलकिटचा जणू अविभाज्य घटक बनल्याचे चित्र आहे.
जागतिक स्तरावर रुजलेल्या स्त्रीवादामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांकडे डोळेझाक करून कसे चालेल ?
लहान मुलांसाठी भारतात विकल्या जाणार्या ‘नेस्ले’चे उत्पादन असलेल्या ‘सेरेलॅक’ आणि ‘दूध’ या दोन्हीमध्ये साखरेचा समावेश आहे.
अमेरिकेत मानवाधिकारांचे हनन होत असतांना निष्क्रीय रहाणार्या अमेरिकेने अन्य देशांतील मानवाधिकारांविषयी बोलणे, हा विनोद !
भारत युद्धसज्ज झाल्यास त्याच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धारिष्ट्य शत्रूदेश करणार नाहीत, हे निश्चित !