…अशा हिंदूंना अज्ञानी, विकले गेलेले कि ‘अपघाताने हिंदु जन्मलेले’ काय म्हणावे ?

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १३ या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728521.html १. भगव्या आतंकवादाचा शोध लावणारे जन्महिंदू ! ‘केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात सातत्याने बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे करून गैरमुसलमानांना क्रूरपणे ठार मारणारे सर्व आतंकवादी हे कट्टर आणि धर्मांध मुसलमानच असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. अनेक इस्लामी … Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इस्रायलचे भारताच्या दृष्टीकोनातून जाणलेले महत्त्व !

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय राजनीतीज्ञ, द्रष्टे होते, काळाच्या पुष्कळ पुढचे पहाणारे होते.

शिवकालीन किल्‍ल्‍यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवा ! – रमेश बैस, राज्‍यपाल

महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचे रक्षण करण्‍यासाठीच या किल्‍ल्‍यांची निर्मिती झाली आहे. त्‍यामुळे येणार्‍या पिढीला गड-दुर्ग प्रेरणा देतील. त्‍यामुळे या किल्‍ल्‍यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवायला हवा; जेणेकरून त्‍यांच्‍यामध्‍ये स्‍वाभिमानाची भावना निर्माण होईल, असे आवाहन राज्‍यपाल रमेश बैस यांनी केले.

राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असणारा गणेशोत्सव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दृष्टीतून ! : Ganeshotsav

‘धूमधडाक्यासह सहस्रावधी नरनारींच्या राष्ट्रीय जयघोषात मिरवत चाललेली ती गणराजाची स्वारी ! या महोत्सवातील सारे विधिविधान, परंपरा नि प्रक्रिया सार्वजनिक, प्रवृत्तीपर आणि राष्ट्रीय आहे.’ 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले, ते देशासाठीच ! – रणजित सावरकर (स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांची क्षमा कधीच मागितली नाही. स्वतःसह सर्व क्रांतिवीरांच्या सुटकेचे अर्ज त्यांनी सिद्ध केले होते;

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही.

‘हर घर सावरकर’ अभियानातून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या विचारांचा जागर ! – राजेश क्षीरसागर

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे देशप्रेम आणि हिंदुत्‍वाचे विचार आपल्‍यामध्‍ये नेहमीच उत्‍साह आणि देशप्रेम जागवतात. अत्‍यंत प्रेरणात्‍मक विचार स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंमध्‍ये रूजवले. याच विचारांचा जागर ‘हर घर सावरकर’ या संकल्‍पनेतून करण्‍यात येणार आहे.

२६ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचा रत्नागिरीत जाहीर सत्कार !

सकल हिंदु समाज रत्नागिरीच्या वतीने श्री. रमेश शिंदे यांचा २६ ऑगस्ट २०२३ या दिवशी शहरातील माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

वीर सावरकर उवाच

ज्‍याला या जगात जगायचे असेल, जिंकायचे असेल, कमीत कमी इतरांकडून, अन्‍यायाकडून पराभूत व्‍हायचे नसेल, तर त्‍याला सत्त्व, रज आणि तम या तिन्‍ही परिस्‍थितीतील अवस्‍थांना यशस्‍वीपणे तोंड देता येईल, असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विद्यार्थ्यांकडून जयघोष वदवून घेतल्याने शिक्षिकेला करावी लागली क्षमायाचना !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करणेही आता गुन्हा झाला आहे, हे काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना मान्य आहे का ?