आतंकवादाचा प्रतिशोध घेणार्या इस्रायलच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत ! – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू
इस्रायलच्या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा पार पडली !
इस्रायलच्या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा पार पडली !
सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते स्वयंभू दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला १२५ हून अधिक जणांची उपस्थिती होती. प्रारंभी सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
‘मुसलमान अस्पृश्यांना बाटवून इस्लामची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण अस्पृश्यता निवारण आणि शुद्धीकार्य या मार्गाने हिंदूंचे संख्याबळ वाढवावयास हवे.
तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.
‘भारतावर आलेल्या परचक्रातून भारताचे राष्ट्रीय जीवन, म्हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आपल्या शत्रूंपैकी जे कुणी म्हणतात, त्यांचे ते म्हणणे मत्सराने आंधळ्या झालेल्या त्यांच्या दृष्टीला इतिहास सम्यक दृष्टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’
हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १३ या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728521.html १. भगव्या आतंकवादाचा शोध लावणारे जन्महिंदू ! ‘केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात सातत्याने बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे करून गैरमुसलमानांना क्रूरपणे ठार मारणारे सर्व आतंकवादी हे कट्टर आणि धर्मांध मुसलमानच असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. अनेक इस्लामी … Read more
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय राजनीतीज्ञ, द्रष्टे होते, काळाच्या पुष्कळ पुढचे पहाणारे होते.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठीच या किल्ल्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे येणार्या पिढीला गड-दुर्ग प्रेरणा देतील. त्यामुळे या किल्ल्यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवायला हवा; जेणेकरून त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण होईल, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
‘धूमधडाक्यासह सहस्रावधी नरनारींच्या राष्ट्रीय जयघोषात मिरवत चाललेली ती गणराजाची स्वारी ! या महोत्सवातील सारे विधिविधान, परंपरा नि प्रक्रिया सार्वजनिक, प्रवृत्तीपर आणि राष्ट्रीय आहे.’
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांची क्षमा कधीच मागितली नाही. स्वतःसह सर्व क्रांतिवीरांच्या सुटकेचे अर्ज त्यांनी सिद्ध केले होते;