शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.

‘नामजप के परिणाम – अद्वितीय शोधकार्य !’ या विशेष सत्संगाचे आयोजन !

‘ऑनलाईन नामजप सत्संगा’चे ५०० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने…

सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेचे महत्त्व !

‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण मानसिक स्तरावरील उपाय सांगतात व काही जण आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात. पण ‘दुःखाचे मूळ त्रास शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?,हे कुणीच सांगत नाही.

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रावण सोमवार, कावड यात्रा आणि नागपंचमी आदी सणांविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

या वेळी संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली….

जमशेदपूर (झारखंड) येथे ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या माध्यमातून प्रतिदिन ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगाचे प्रसारण

२ ऑगस्टपासून येथील ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या चॅनलवर प्रतिदिन सकाळी ७ वाजता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रसारित करण्यात येणारा ‘ऑनलाईन नामजप सत्संग’ या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत आहे….

१० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या पुणे येथील साधक विद्यार्थ्यांचे सुयश !

नामजप आणि सत्संग यांमुळे मन स्थिर रहाण्यास साहाय्य झाले.

जमशेदपूर (झारखंड) येथे वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

या प्रसंगी मंदिराचे प्रमुख कार्यकर्ते श्री. राजन गोराई म्हणाले, ‘‘वृक्षारोपणासारखे महान कार्य अन्य प्रतिष्ठित लोकांकडून करण्यापेक्षा सनातनच्या साधकांकडूनच करावे, असे मला वाटले.’’

भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी ५ गावे मागितली होती, आम्ही देशासाठी ५ कायदे मागत आहोत ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

ब्रिटीशकालीन कायदे रहित करण्यासाठी, तसेच राष्ट्रहित जोपासणारे कायदे निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रेमींना आंदोलन का करावे लागते ? केंद्र सरकार स्वतःहून अशी कृती का करत नाही ?

सनातनच्या चैतन्यमय अशा ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचा जगभरातील १ लाख २४ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ !

या महोत्सवांना जगभरातील साधक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

इयत्ता १० वी (सी.बी.एस्.ई. बोर्ड) आणि १२ वीच्या परीक्षेत सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या पुणे येथील विद्यार्थ्यांचे सुयश !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या पुणे येथील विद्यार्थ्यांचे परीक्षेत सुयश !