
‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण ‘बोलावे कसे ? वागावे कसे ?’ इत्यादी मानसिक स्तरावरील उपाय सांगतात. काही जण देवपूजा, देवळात जाणे इत्यादी आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात; पण ‘दुःखाचे मूळ कारण, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?’, हे कुणीच सांगत नाही. यासंदर्भात आवश्यक ते उपाय, म्हणजे ‘कोणती साधना करायची ?’, हे केवळ सनातन संस्थाच सांगते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
साधकांना सूचना : सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !