
‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण ‘बोलावे कसे ? वागावे कसे ?’ इत्यादी मानसिक स्तरावरील उपाय सांगतात. काही जण देवपूजा, देवळात जाणे इत्यादी आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात; पण ‘दुःखाचे मूळ कारण, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?’, हे कुणीच सांगत नाही. यासंदर्भात आवश्यक ते उपाय, म्हणजे ‘कोणती साधना करायची ?’, हे केवळ सनातन संस्थाच सांगते !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्या आणि देवावर श्रद्धा असणार्या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
धर्मशास्त्र काय सांगते ?