डोंबिवली येथील साधकांना गावी निघाल्यावर गुरुदेवांनीच रिक्शाचालकाच्या माध्यमातून साहाय्य केल्याचे जाणवणे

‘देव किंवा गुरुदेव साधकाची श्रद्धा वाढून त्याची साधनेत लवकर प्रगती व्हावी, यासाठी किती प्रयत्नरत असतात, हे कळते ! आपण त्यांच्या चरणी सर्वस्व अर्पण केले, तरी त्यांचे ऋण कधीही फेडू शकत नाही, त्यांच्या चरणी निरंतर कृतज्ञच राहू शकतो’

चेन्नई येथील साधक श्री. के. बालाजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

संध्याकाळी कामावरून घरी परततांना गाडीमध्ये श्री बगलामुखीदेवीचे स्तोत्र लावले होते. ते ऐकतांना मला जळका वास येऊ लागला. काही क्षणांतच तो वास नाहीसा झाला आणि होमाच्या वेळी येतो, तसा सुगंध येऊ लागला.

सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी संत आणि श्रीकृष्ण यांचे पाद्यपूजन करवून बगलामुखी याग करवून घेणे 

सकाळी ६ वाजता मी नामजप करतांना प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसले. ‘पुष्कळ दिवसांनी आज प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आले आहेत’, हे पाहून माझे मन आनंदी झाले. मी त्यांची पाद्यपूजा केली.

परिपूर्ण सेवा करणारे आणि साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांना घडवणारे पू. नीलेश सिंगबाळ !

वर्ष २००७ मध्ये मी पूर्णवेळ साधक झाल्यावर साधना करण्यासाठी वाराणसी सेवाकेंद्रात होते. त्यावेळी पू. नीलेश सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहे . . . .

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

३० नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठलोकातून पृथ्वीलोकात आलेल्या जिवांसाठी श्रीविष्णूने निर्माण केलेला मुक्तीचा मार्ग  हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग ३. पाहूया !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

धर्मसूर्य आणि ज्ञानसूर्य असलेल्या; ब्राह्मतेज आणि ज्ञानतेज असलेल्या; शिष्यभावात रहाणार्‍या आणि पूर्णप्रयत्नरत असलेल्या श्री श्री जयंत नावाच्या परात्पर गुरूंची मी आराधना (भक्ती) करतो.

कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःसाठी नामजप न करता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांच्यासाठी नामजप करणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

​मी सकाळी नामजप करायला आरंभ केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांना पाहून ‘हा नामजप त्यांच्यासाठीच करूया’, असे मला वाटले.

बालपणापासून नामस्मरणाचा संस्कार झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले गुरु म्हणून लाभल्याचे लक्षात येणे

मी नामस्मरण करत शाळेत जाऊ लागले आणि खरंच त्या दिवशी मला चिडवणारी मुले तिथे नव्हती. दुसर्‍या दिवशीही मी नामस्मरण करत गेले; परंतु त्या मुलांपैकी कुणी मला काही बोललेच नाही. तेव्हा मला आईचे म्हणणे पटले.