मूर्तीकारांची पाहुनी भक्ती, लाभली प्रभु रामरायांची प्रीती !

प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावरती । जणु स्वर्ग अवतरला या धरतीवरती ।।
अवकाशातून अवतरल्या तेजोमय ज्योती । करण्या प्रभु श्रीरामांची दिव्य आरती ।।

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांना झालेले लाभ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले !

साधकांनो, ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रास वाढल्याचे लक्षण असून त्रास न्यून होण्यासाठी परिणामकारक उपाय करा !

आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी साधकांनी ‘सत्‌मध्ये रहाणे, नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे, सत्सेवा करणे’, आदी प्रयत्न वाढवावेत. हे प्रयत्न सातत्याने आणि परिणामकारक रीतीने केल्यास हळूहळू त्यांचा त्रास कमी होऊ लागतो !’

श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यात, तसेच जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

उतारवयातही तळमळीने साधना आणि सेवा करणार्‍या नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे (वय ८१ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

१५.४.२०२४ या दिवशी नाशिक येथील श्रीमती मालती ठोंबरे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि जावई यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

नावाप्रमाणे सतत आनंदी असणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ.आनंदी अतुल बधाले !

सौ. आनंदीला काही गोष्टी न सांगताही समजतात. त्यामुळे ‘कोणत्या परिस्थितीत कसे वागावे ?’, हे तिला समजते. ती सर्व परिस्थितीशी जुळवून घेते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेच्या भावाला होणारा वाईट शक्तीचा त्रास दूर होणे आणि भावाच्या संपूर्ण आजारपणाच्या कालावधीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

‘परम पूज्य आमच्या जीवनात असणे, ही आमच्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे’, हेसुद्धा समजण्याची आमची क्षमता नाही.’

एका संतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

काही साधकांना ईश्वराकडून विविध विषयांवर ज्ञान मिळते आणि ते ज्ञान दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित केले जाते, तसेच अध्यात्माविषयी संतांनी केलेले मार्गदर्शनही त्यात प्रकाशित केले जाते. त्यामुळे असे होते.

सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?

‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.