बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’

मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर आणि आनंदी होण्यासाठी साधना अन् गुरुकृपा आवश्यक असते !

मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर आणि आनंदी होण्यासाठी साधना अन् गुरुकृपा आवश्यक असते !

‘साधना ही केवळ जिवंतपणीच आनंदी जीवन जगण्यासाठी मर्यादित नसून मृत्यूनंतरचे जीवनही आनंदी करण्यासाठी आहे’, हे लक्षात येते आणि जीवनातील गुरुकृपेचे महत्त्व पटते.’

गुरुकार्याची पूर्ण फलनिष्पत्ती कशावर अवलंबून असते ?

गुरुकार्याची पूर्ण फलनिष्पत्ती कशावर अवलंबून असते ?

‘गुरुकार्यात सहभागी असणार्‍या प्रत्येकच साधकाच्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली आहे ना ? साधकाला त्याच्या कौशल्यानुसार सेवा दिली आहे ना ? त्याची सेवेतील क्षमता विकसित होत आहे ना ?’, हे पहाणेही आवश्यक आहे.

ज्ञानयोग आणि ध्यानयोग या योगमार्गांत समष्टी साधनेला महत्त्व नसणे, तर गुरुकृपायोगात समष्टी साधना सर्वांत महत्त्वपूर्ण असणे !

ज्ञानयोग आणि ध्यानयोग या योगमार्गांत समष्टी साधनेला महत्त्व नसणे, तर गुरुकृपायोगात समष्टी साधना सर्वांत महत्त्वपूर्ण असणे !

गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या जिवांच्या व्यष्टी साधनेचा भाग समष्टी साधनेतच अंतर्भूत असल्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या जिवाला वेगळे काहीच करावे लागत नाही. याच कारणास्तव गुरुकृपायोगाने जाणार्‍या जिवांची अन्य योगमार्गाने जाणार्‍या जिवांच्या तुलनेत लवकर प्रगती साध्य होते.

गुरुंचे महत्त्व

गुरुंचे महत्त्व

गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ? तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

ज्यांच्या माध्यमातून चमत्कार घडतात, त्यांच्यावर होणारे आध्यात्मिक परिणाम !

ज्यांच्या माध्यमातून चमत्कार घडतात, त्यांच्यावर होणारे आध्यात्मिक परिणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

काही सुविचार

काही सुविचार

मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो. उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सुदृढ शरीर असूनही उत्तम गुण नसतील, तर या गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात.

गो-प्रदक्षिणा

गो-प्रदक्षिणा

गोमातेचे दर्शन घेतल्यावर तिला नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे सात द्वीपे असलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळते.

थोर भारतीय ऋषिमुनी

थोर भारतीय ऋषिमुनी

भारताला ऋषिमुनींची थोर परंपरा आहे. ऋषिमुनींनी लिहिलेले वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी ग्रंथ मानवाला सर्वंकष ज्ञान देतात. त्यांमध्ये मनुष्यासाठी आचारधर्म, उपासना, साधना, संरक्षण इत्यादी सर्वच विषय आहेत. ऋषिमुनींना हे ज्ञान त्यांच्या तपोबलामुळे, म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मिळाले.

साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्‍यांनी साधकांच्या व्यष्टी साधनेकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !

साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्‍यांनी साधकांच्या व्यष्टी साधनेकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !

‘सध्या संस्थेचे कार्य पुष्कळ गतीने चालू आहे. त्यामुळे साधकांकडे अनेक सेवा असतात. ‘साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्‍यांचा कल अधिकतर साधकांकडून कार्य पूर्ण करवून घेण्याकडे असतो’, असे आढळले आहे. त्यामुळे ‘साधकांना सेवा आणि व्यष्टी साधना यांमध्ये कोणत्या अडचणी येतात ? त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नीट चालू आहेत का ? त्यांचे स्वभावदोष अल्प का होत नाहीत ?’ यांसारख्या … Read more