गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन
एकदा सत्संगात दोन साधकांनी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि उत्पादने यांना समाजातून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आपल्या दृष्टीने अध्यात्मप्रसार करतांना ‘नवीन साधक सिद्ध होणे’, ही फलनिष्पत्ती सर्वाधिक महत्त्वाची आहे.
आपल्याला अन्य देवांसारखा मारुति त्याच्या पत्नीच्या समवेत कधीच दिसत नाही. तो एकटाच असतो. आपल्याला त्याला त्याच्या पत्नीच्या समवेत पहायचे असेल, तर आंध्रप्रदेशातील खम्माम या जिल्ह्यात मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे. ते एकमेव मंदिर आहे, जिथे मारुति आपल्या पत्नीच्या समवेत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोधप्रद मार्गदर्शन
श्रद्धा डळमळीत होते, अशा वेळी आस्तिक असणे, हे नास्तिक असण्यापेक्षा नेहमीच पथ्यावर पडते. जेव्हा तुमचे कुणीच नसते, तुमच्या साहाय्याला कुणी नसते, तेव्हा तुम्ही आस्तिक असाल, तर ‘परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे’, हा भाव, ही श्रद्धा तुम्हाला तारू शकते
पूर्वीच्या काळी सर्वांची ऋषिमुनी आणि गुरु यांनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा असायची. आता त्यांच्यावर श्रद्धा न ठेवता विज्ञानावर ठेवत असल्यामुळे वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे सहस्रो प्रयोग करून अध्यात्म सिद्ध करावे लागत आहेत.’
विविध धार्मिक ग्रंथांचे नुसतेच पठण करतात. त्यात शिकवलेली साधना कृतीत आणत नाहीत. साधना करण्याची खरोखरीची इच्छा असणाऱ्यांनी ‘स्वत:कडून ही चूक होत नाही ना ?’, इकडे लक्ष द्यावे.’