नागपूर येथे आयकर आयुक्तांकडून महिला आधुनिक वैद्याचे शारीरिक शोषण !
‘यू.पी.एस्.सी.’ची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्याच्या नावाखाली आयकर आयुक्त सुथादिरा बालन (वय ३५ वर्षे) यांनी महिला आधुनिक वैद्याचे शारीरिक शोषण केले आहे.
‘यू.पी.एस्.सी.’ची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्याच्या नावाखाली आयकर आयुक्त सुथादिरा बालन (वय ३५ वर्षे) यांनी महिला आधुनिक वैद्याचे शारीरिक शोषण केले आहे.
याविषयी शेतकरी संघटना गप्प का ? त्यांचे आंदोलन भरकटले आहे, असे समजायचे का ?
हिंदू बाटल्यावर त्यांची नावे पालटत नाहीत. यामुळे त्यांनी कुठलेही दुष्कृत्य केले, तरी ‘ते हिंदूंनेच केले’, असे समाजाला वाटते ! यापुढे धर्मांतरितांनी त्यांची नावे आणि आडनावे पालटावीत, असा कायदा करणे आवश्यक !
पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !
पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.
महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा झाल्यासच बलात्कार अशा घटना टळतील !
रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशा पोलिसांना तात्काळ अटक करून बडतर्फ करत कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते……
प्रसारमाध्यमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील बच्चाबाझीसारख्या गंभीर अत्याचाराविषयी चकार शब्द काढत नाहीत. सार्याच बलात्कारी विकृतींचे मूळ एक असते. या राक्षसी प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे घातक आहे !