‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार !  

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच बनवण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये दिली. सुदीप्तो सेन म्हणाले की, माझ्याकडे अशा अनेक कथा आहेत, ज्या मी लोकांपर्यंत पोचवू इच्छितो.

केरळच नाही, तर इतर राज्यांतही हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडत असल्याचे उघड !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने हिंदु मुलींच्या धर्मांतराचे षड्यंत्र उजेडात आले आहे. हा धोका केवळ केरळपुरता मर्यादित नाही, तर भारतातील इतर राज्यांमध्येही हिंदु मुली या षड्यंत्राला बळी पडत आहेत.

भूतबाधा काढण्यासाठी घरी आलेल्या उस्मानकडून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न !

आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील बोरालीमारी येथे एका महिलेने उस्मान अली याचे लिंग कापल्याची घटना ८ मे या दिवशी घडली.

सातारा येथे ८ वीतील मुलीची विक्री करून तिच्यावर बलात्कार !

यातून समाजाची नैतिकता किती खालावली आहे, तसेच गुन्हा करण्याची गुन्हेगारांना कुठलीच भीती वाटत नाही, हे लक्षात येते. अशा राज्यात मुली-महिला कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ?

१५ वर्षीय मुलीवर ३ दिवस बलात्‍कार करणार्‍या वडिलांना अटक !

दहावीच्‍या परीक्षेनंतर घरी रहाण्‍यासाठी आलेल्‍या मुलीवर ५५ वर्षीय पित्‍याने बलात्‍कार केला. या प्रकरणी वडिलांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून त्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे.

गोव्यात ४ वर्षांत बलात्काराची २९९ प्रकरणे; पण केवळ ३ प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा !

हे एकूणच न्याययंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल ! ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच’, असे म्हटले जाते !

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंडांचा अंत आणि चरफडणारे धर्मनिरपेक्षतावादी !

‘राजकारणात हात घालणारा उत्तरप्रदेशचा कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ हे दोघेही मातीमध्ये मिसळले आहेत, तरीही त्यांचे सहस्रो कोटी रुपयांचे काळे साम्राज्य अद्यापही जिवंत आहे. दहशत आणि भीती यांना पर्यायी शब्द बनलेले अतिक अन् अश्रफ यांच्या केवळ गोष्टी उरल्या आहेत.

पाकिस्तानमध्ये मृत तरुणींच्या कबरीवर जाळी लावून ठोकले जात आहे टाळे !

मृतदेहावर बलात्कार होण्याची भीती !

गोवा : पोलीस निरीक्षक संध्या गुप्ता यांचे स्थानांतर

अशा पोलिसांवर केवळ स्थानांतर अथवा निलंबन एवढीच कारवाई न करता कठोर कारवाई करायला हवी, तर त्यांच्याकडून गुन्हे तत्परतेने नोंदवले जातील ! अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस कायदा-सुव्यवस्था काय राखणार ?

उदयपूर (राजस्थान) येथे ग्रामविकास अधिकारी अजमल खान याच्याकडून हिंदु महिलेवर बलात्कार आणि धर्मांतर

अशांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे.