हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !
दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.
दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.
मुसलमान तरुण जिहादी आतंकवादी का बनू इच्छितात ?, हे मुसलमान संघटना, राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कधी सांगतील का ?
पोलीस अधिकारी स्वत:च्या मुलांवर लक्ष ठेवू शकत नसतील, तर ते समाजातील गुन्हेगारांवर कसा वचक बसवणार ?
कराड पोलिसांनी मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावरील गोकाक पेट्रोलपंपाजवळ चारचाकी बोलेरो गाडीतून ७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य कह्यात घेतले. या प्रकरणी ऋषिकेश दिलीप कणसे यांना कह्यात घेण्यात आले आहे.
मशिदीवर रंग पडून होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी मशीद समितीचा निर्णय ! वर्षातून एकदा किरकोळ रंग उडाल्याचेही सहन करू न शकणारे कधीतरी हिंदूंसमवेत बंधूभावाने राहू शकतील का ?
तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेचचच हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना चालू झाल्या, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंनी लक्षात घ्यावे !
अशा गुन्हेगारांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
जरीमरी, साकीनाका (मुंबई) येथे १४ मार्च २०२४ या दिवशी एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले.
भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाईतील दोष सिद्ध होण्याची ही स्थिती अत्यंत विदारक असून अशा प्रकारच्या कारवाईने भ्रष्टाचाराला प्रतिबंध कसा घालणार ? हा प्रश्न निर्माण होत आहे.
असे करणार्या संबंधितांवर पोलीस कारवाई कधी करणार ?