अमरावती येथे आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार’ असे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती; परंतु याला गावातील इतर समाजबांधवांनी विरोध केला. त्यामुळे गावात २ समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जामखेड (अहिल्यानगर) येथील ‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !

Pune Kasba Peth : पुणे येथील कसबा पेठेतील ‘दर्ग्यावर कारवाई होणार’, अशा अफवेमुळे ३० हून अधिक धर्मांधांवर गुन्हा नोंद !

अफवा पसरवणे आणि दंगल घडवून आणून हिंदूंवर आक्रमण करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र ओळखून अशा धर्मांधांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

मौलाना तौकीर रझा याला अटक करून न्यायालयात उपस्थित करण्याचा न्यायालयाचा पोलिसांना आदेश !

न्यायालयाला असा आदेशका द्यावा लागतो ? पोलीस स्वतःहून आरोपींना अटक का करत नाहीत ? अशा पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !  

Delhi Police Attacked : देहली येथे आदिल याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आक्रमण !

मुसलमानांच्या हातून मार खाणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !

ओतूर (जिल्हा पुणे) येथे १ सहस्र ५०० किलो गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधास अटक !

गोमांसाची वारंवार होणारी अवैध वाहतूक आणि तस्करी थांबवण्यासाठी पोलीस ठोस उपाययोजना कधी काढणार ? गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल, असा धाक पोलीस निर्माण करणार कि नाही ?

Akbar Nagar Clash : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण पाडण्यासाठी गेलेल्या पथकावर मुसलमानांकडून आक्रमण

मुसलमान आधी अतिक्रमण करतात आणि नंतर प्रशासन कारवाई करण्यास गेले की, त्यांच्यावर आक्रमण करतात, ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे अशा घटनांवर तोंड उघडत नाहीत ! हे लक्षात घ्या !

खडकत (जिल्हा बीड) येथील ५ अवैध पशूवधगृहांवर कारवाई !

प्रशासनाने कठोर पावले उचलली, तर अवैध पशूवधगृहे वाढणार नाहीत.

नागपूर येथे १ सहस्र ५०० किलो सडलेली सुपारी जप्त !

आरोग्याविषयी असंवेदनशील असणार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

पोलिसांकडून केवळ ४० टक्केच गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध !

गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असतांना पोलिसांनी अशी अपुरी माहिती देण्यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा ! पोलीसच अशी लपवाछपवी करू लागले, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था कोण राखणार ?