भंडारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय विदारक; मात्र दळणवळण बंदी नको ! – सुनील मेंढे, खासदार
नागरिकांनी स्वतःचे दायित्व समजून घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.
नागरिकांनी स्वतःचे दायित्व समजून घेऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.
जनतेचे आरोग्य धोक्यात घालणार्या अशा दायित्वशून्य ठेकेदारावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
पी.एम्.पी. बंद करण्याच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे.
गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १२.८८ झाली आहे, तर राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र ७७ झाली आहे.
अधिकाधिक तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येणे काळाची आवश्यकता असल्याचे युवा रक्तदाता संघटनेने म्हटले आहे.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे म्हणून उपाययोजना उपरोक्त मंदिरांसह अन्नदान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निकृष्ट आहार देऊन रुग्णांच्या जिवाशी खेळणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !
या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
‘‘रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या कचराकुंडीत टाकला या संदर्भात ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला नोटीस बजावण्यात येणार आहे.’’
राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी येत्या २ दिवसांमध्ये मान्यवरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.