यंदा गोवा अथवा मसुरी नव्हे, तर अयोध्या आणि वाराणसी येथे लोकांची अभूतपूर्व गर्दी !
हिंदु समाज हा धार्मिक आहे. मध्यंतरीच्या काळात विविध कारणांमुळे त्याच्यातील धार्मिक वृत्ती अल्प झाली होती. आता हिंदूंमध्ये धार्मिक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्यांना ही चपराक आहे !