…तर कृष्णनीतीच श्रेयस्कर !
जगाच्या इतिहासात धर्मयुद्ध केवळ एकदाच लढले गेले आणि तेही या जम्बुद्वीपावर लढले गेले. जग त्या धर्मयुद्धाच्या इतिहासाला आज ‘महाभारत’ म्हणून ओळखते. या विश्वात मानवाच्या कल्याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. सनातन, म्हणजे अक्षय आणि त्रिकालबाधित आहेत.