…तर कृष्‍णनीतीच श्रेयस्‍कर !

जगाच्‍या इतिहासात धर्मयुद्ध केवळ एकदाच लढले गेले आणि तेही या जम्‍बुद्वीपावर लढले गेले. जग त्‍या धर्मयुद्धाच्‍या इतिहासाला आज ‘महाभारत’ म्‍हणून ओळखते. या विश्‍वात मानवाच्‍या कल्‍याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. सनातन, म्‍हणजे अक्षय आणि त्रिकालबाधित आहेत.

खटले समयमर्यादेत निकाली काढण्‍यासाठी ‘कायद्याचे राज्‍य’ आणण्‍याची वेळ आली आहे !

‘न्‍याय द्यायला विलंब करणे, म्‍हणजे न्‍याय देण्‍यास नाकारणे’, अशी म्‍हण आहे आणि ती आताच्‍या दयनीय स्‍थितीला लागू पडते. या समस्‍येवर उपाय, म्‍हणजे वैधानिक दृष्‍टीने अशी स्‍थगिती आणण्‍यावर मर्यादा आणणे !

‘अ‍ॅफिडेव्‍हिट’ काय असते ?

‘अ‍ॅफिडेव्‍हिट’ म्‍हणजे स्‍टँप पेपरवर स्‍वतःविषयी दिलेले लेखी स्‍पष्‍टीकरण ! ‘आता मी खरेच सांगत आहे’, असे तोंडी तर म्‍हणता येणार नाही; म्‍हणून कागदोपत्री लेखी स्‍वरूपात म्‍हणणे मांडले की, ‘ते’ स्‍वीकारणे बंधनकारक असते. ही पद्धत इंग्रजांनी चालू केली.

केरळमधील हिंदूंचे जीवन भीतीच्या सावटाखाली !

मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळातही जेवढे हिंदूंवर अत्याचार झाले नसतील, तेवढे अत्याचार सध्याच्या स्थितीत केरळमध्ये चालू आहेत.

भ्रष्टाचार कुणाला संपवायचा आहे ?

भारतामध्ये राजकीय पक्षांना ‘माहितीच्या अधिकारातून’ सूट देणे आणि त्यांच्या उत्पन्न-खर्चाचा दर्जा गोपनीय ठेवण्याची अनुमती देणे, म्हणजे त्यांना भ्रष्टाचाराचा विशेषाधिकार देण्यासारखे आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये समर्पणाची आवश्यकता !

हिंदूंचे शत्रू फार पुढे निघून गेलेले आहेत. त्यामुळे सर्व हिंदुत्वनिष्ठ एकजुटीने कार्य करत राहिले, तर हिंदु राष्ट्राच्या या कार्यात निश्चितपणे यशस्वी होऊ.

हिंदूंनो, कालनेमीरूपी मायावी जन्महिंदूपासून सावध रहा !

‘द काश्मीर फाइल्स’विषयी एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जाते आहे कि काय ? अशी शंका उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसप्रवासात आलेला एक त्रासदायक अनुभव

महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसप्रवासात मला आलेला कटू अनुभव देत आहे.

तापामध्‍ये दही का खाऊ नये ?

दह्यामध्‍ये प्रथिने जास्‍त असतात. रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्‍यासाठी प्रथिनांचे सेवन आवश्‍यक असते’, या अर्धसत्‍य ज्ञानामुळे कोरोनाच्‍या काळात ताप असतांना अनेकांना दही खाण्‍याचा सल्ला दिला गेला. या दह्यामुळे पचनशक्‍ती मंदावून फुप्‍फुसांमध्‍ये पाणी होऊन रुग्‍ण अत्‍यवस्‍थ झाल्‍याची अनेक उदाहरणे वैद्यांच्‍या लक्षात आली.

राजकीय पक्षांच्‍या निधीविषयी पारदर्शकता का नको ?

काय आहे ‘इलेक्‍टोरल बाँड व्‍यवस्‍था’ ? राजकीय पक्ष निधी उभारण्‍यासाठी जनतेला या व्‍यवस्‍थेच्‍या माध्‍यमातून आवाहन करू शकतात की, तिने राजकीय पक्षांना निधी द्यावा. हे ‘बाँड्‍स’ १ सहस्र रुपयांपासून १ कोटी रुपयांपर्यंत विकत घेता येतात. ‘स्‍टेट बँक ऑफ इंडिया’च्‍या काही शाखांमध्‍येच ही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. हा निधी कुणाकडून आला आहे ? हे राजकीय पक्षांपासूनही गोपनीय … Read more