‘राज्य राखीव पोलीस दल (बल)’ आणि तेथे चालणारे अपप्रकार !

७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण संरक्षणविषयक ‘सुरक्षा दल’ म्हणजे काय ?, ‘राज्य राखीव पोलीस दला’ची रचना, ‘राज्य राखीव पोलीस दला’चे काम यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग देत आहोत.

धर्मांतर करण्याची केंद्रे बनलेली रुग्णालये आणि त्याविषयी आलेले अनुभव !

‘रुग्णालये ही ख्रिस्ती लोकांसाठी धर्मांतर करण्याची केंद्रे बनली आहेत. बहुतांश रुग्णालयांत परिचारिका, आरोग्यसेवक, समुपदेशक आणि इतर कर्मचारीवर्ग हे ख्रिस्ती असतात. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या गरीब हिंदु रुग्णांना स्वतःच्या जाळ्यात ओढणे त्यांना सहज शक्य होते.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या ‘सोशल मिडिया’ प्रसाराचा ऑगस्ट अन् सप्टेंबर २०२० मधील आढावा

हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या माध्यमातून ‘सोशल मिडिया’च्या विविध माध्यमांद्वारे व्यापक स्तरावर प्रसार करण्यात आला. दळणवळण बंदीच्या काळात या माध्यमातून ऑगस्ट आणि सप्टेंबर या मासांत झालेली ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराची यशोगाथा पुढील लेखात पाहूया.

तरुणांनो, हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या !

हिंदु धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्यक्त करण्याला कधीही निषिद्ध मानलेले नाही. हिंदु धर्मात मानसिक स्तराच्या प्रेमाच्याही पुढे असलेल्या आध्यात्मिक स्तराच्या (निरपेक्ष प्रेमाला) श्रेष्ठ मानले जाते. प्रेमभाव असल्याविना प्रीती हा गुण विकसित करता येत नाही; मग हिंदु धर्म प्रेमाचा निषेध कसा करणार ?

उत्तराखंडमधील दुर्घटना : चीनचे पर्यावरण युद्ध ?

कोणतीही भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती नसतांना अचानक हिमकडा कोसळणे. हा नैसर्गिक अपघात कि चीनने घडवलेला घातपात होता ?

शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे झालेली श्रीवर्धन (जिल्हा रायगड) येथील पेशवे स्मारकाची दुरवस्था !

पेशव्यांच्या पराक्रमाचे स्मरण करतांना त्यांचे मूळ म्हणजे श्रीवर्धन येथील त्यांच्या स्मारकाची विदारक स्थिती प्रकर्षाने लक्षात आली. या स्मारकाची ही विदारक स्थिती दूर करून त्याचा सन्मान जपला जाण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांना आदरांजली ठरेल.

येत्या काळात १ सहस्र वर्षांसाठी सत्ययुगाचे आगमन होणार !

अधर्माच्या विनाशासाठी पुन्हा महाभारत होते. या विनाशामध्ये एकाच वेळी कोट्यवधी लोकांचा मृत्यू होतो. प्रथम संपूर्ण विश्‍व आर्थिक संकटात सापडेल, धान्याच्या कमतरतेमुळे हाहाःकार माजेल. सर्व देश एकमेकांच्या विरोधात उभे रहातील.

राज्य राखीव पोलीस दल (बल) आणि तेथे चालणारे अपप्रकार !

पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

व्यापार्‍यांनी प्रमाणित वजन न वापरता ग्राहकांची फसवणूक केल्यास वजने मापे कायदा २००९ च्या अंतर्गत असलेली कायदेशीर कार्यवाहीची तरतूद आणि ग्राहकांचे अधिकार !

आपल्या खर्‍या तक्रारीमुळे एखादा गुन्हेगार उत्पादक, व्यापारी किंवा विक्रेता यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही झाली, तर ती खरी देशसेवा आणि समाजसेवा आहे !

… तर धर्माची नव्हे, राष्ट्राचीच फाळणी होईल !

गेल्या काही वर्षांपासून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची आवई उठवली जात आहे. हे लिंगायतांना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र असून यामागे कोण आहे ? त्यांचा हेतू काय आहे ? हे स्पष्ट करणारा ‘तरुण विश्‍व’ संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.